मुख्य सामग्रीवर वगळा

वर्गणीदार व्हा...

 

साप्ताहिक शिक्षक ध्येय 

वार्षिक वर्गणी 500 रु

वर्षभरात  52 अंक, दर सोमवारी प्रकाशन 

अंक ऍप वर उपलब्ध

ऍपचे वैशिष्ट्ये: आपण अंक फक्त वाचू शकाल तो फॉरवर्ड किंवा शेअर करु शकत नाही, स्क्रिन शॉट देखील काढू शकत नाही.

प्रथम अंक 20 एप्रिल 2020 रोजी प्रकाशित...

आपली वर्गणी 

Phone Pay = 96 23 23 71 35


Google Pay = 96 23 23 71 35

to make transactions.

 यावर पाठवून 

स्क्रीनशॉटसह आपले नाव, पत्ता, फोन नंबर
इ. तपशील 9623237135 या नंबरला
व्हाटसअपवर पाठवावा. 

शिक्षक ध्येय: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...

 

वेबसाईट:
https://shikshakdhyeya.blogspot.com  


शिक्षक ध्येय ऍप
लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा...
https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9


यु ट्यूब चॅनल
https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ


ब्लॉग:
https://kaushalyavikas.blogspot.com


टेलीग्राम:
https://t.me/shikshak_dhyey


इंस्टाग्राम:
https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln


फेसबुक:
https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1


फेसबुक पेज:
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/


फेसबुक पब्लिक ग्रुप:
https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share


ट्विटर
https://twitter.com/ShikshakDhyey?s=08


लिंकडीन
https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889


ई मेल:
shikshak.dhyey@gmail.com


व्हाट्सअॅप ग्रुप:
https://chat.whatsapp.com/HOOlCKUkOLMC4hxFDRcNeA


Follow on the Koo App
https://tinyurl.com/4ks3h4cd

 




शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय


आपले नेटवर्क: 153 WhatsApp Groups प्रत्येकी 200+ Participants कुटुंब ऍपला 25,000 सदस्य
151 प्रतिनिधी, वाचकवर्ग 1 लाख+


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक विकासामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे

  श्रीमती खान तरन्नुम अब्बास जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर , ता. श्रीरामपूर, अहमदनगर मुलांच्या शैक्षणिक पायाभरणीत पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असून , बदललेल्या काळात तर योगदानाचे संदर्भही बदलले आहेत. उंचावलेल्या आर्थिक स्तरांमुळे अनेक घरांत सांस्कृतिक , सामाजिक व तांत्रिक बदल झालेले आहेत. एखादे शहर विकसित होताना त्या शहराची भविष्याची आव्हाने पेलणारी पुढची पिढी विकसित करायची असेल तर ही पिढी घडविणाऱ्या पालकांच्या पालकत्वाची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी पदवी मिळविण्यासाठी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात जावे लागते , त्या विषयांच्या तासाला बसणे , क्रमिक पुस्तके वाचणे , संदर्भग्रंथ हाताळणे , परीक्षा देणे , ती उत्तीर्ण होणे हे सर्व टप्पे गाठावे लागतात. दुर्दैवाने पालक होण्यासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास , बालमानसशास्त्र , मेंदूच्या जडणघडणीचा प्रवास , लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रेरणा , नवनवीन ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता , अनुकरणशीलता , संस्कार व मूल्य यांचा आयुष्यावर पडणारा प्रभाव , टीव्ही व मोबाइलचा ग्रहण...

‘महाराष्ट्र’ नाव कसे पडले?

  शिवकन्या एन. कदेरकर-कोंजारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन  मंडळ , बालभारती , पुणे सदस्य व सहशिक्षिका मॉर्डन हायस्कूल , सोलापूर                          महाराष्ट्र या नावातच महानता दिसून येते महा मोठे महान असे हे राष्ट्र होय म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे ऐकताना किंवा गाताना अभिमानाने मान ताठ होते ऊर भरून येतो डोळ्यात एक चमक येते. संतांचा देश दऱ्याखोऱ्या आमचा देश शूरवीरांचा देश यासारख्या अनेक नावाने सुपरिचित असणाऱ्या महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्र कधी कसे पडले याबाबत मात्र अनेक विचार प्रवाह दिसून येतात. प्राप्त झालेले हे नाव लोक वाचत आहे की देश वाचक याबाबत ही प्रश्नचिन्हच आहे. इतिहासाचे अभ्यासक चि. वि. वैद्य यांच्या मते इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास दक्षिण भारतात गोपराष्ट्र ,   पांडुराष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती होत्या त्यातीलच मल्लराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय. तसेच इतिहासाचे अभ्यासक रा. गो. भांडारकर यांच्या मते दक्षिणेतील रठ्ठ लोका...

सुखाची गुरुकिल्ली

  श्री. कांबळे एस. जी. पाटोदेकर जगी सर्व सुखी असा कोण आहे ,                                    विचारी मना तूची शोधूनी पाहे. या संत रामदास महाराजांच्या वचना प्रमाणे या जगात कोण सुखी आहे हे प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. याचाच अर्थ या जगात कोणीही सुखी नाही. सुखाचे मूळ हे प्रत्येकाच्या फक्त धनात नसून ते मनात आहे.फक्त आचारात नसून ते विचारात आहे.        ज्यांच्याकडे सुखाची गुरुकिल्ली आहे असा कोण आहे ? सुख म्हणजे नेमकं काय असतं ? सुख हे कोठे , केव्हा आणि कसे मिळते ? सुख मिळवण्यासाठी नेमकं काय करावे ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वानाच पडले असतील , पडत असतील किंवा भविष्यात पडतील यात शंका नाही.  आज जर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की , प्रत्येक माणूस हा दुःखी असो व नसो पण तो मात्र सुखाच्या शोधात नक्की भटकतो आहे. सुखासाठी वाटेल ते करण्याची त्याची ही धडपड अहोरात्र चालू आहे. सुखासाठी काय केले पाहिजे. काय केले म्हणजे ...